Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र सायबरकडून ४०७ गुन्हे दाखल, २१४ जणांना अटक

Maharashtra
Webdunia
शनिवार, 23 मे 2020 (15:24 IST)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर देशपातळीवर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात समाजकंटकांकडून सोशल मीडियातून खोटी माहिती व आक्षेपार्ह मजकूर शेअर केला जात आहे. यावर महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल करडी नजर ठेऊन आहे. 
 
सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह वॉट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी १७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट्स शेअर प्रकरणी १६२, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १९, ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७, इन्टाग्राम द्वारे चुकीच्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ४, तर, अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४४ गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात सायबर पोलिसांना यश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments